Trending

लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औद्योगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य…

मुंबई दि.१४ : वाढती लोकसंख्या, महानगरांची उर्ध्व दिशेने होणारी वाढ तसेच वाढती औदयोगिक क्षेत्रे यामुळे आग व इतर…

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

सातारा दिनांक १४ – राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे महामानव,…

- Advertisement -

Latest News

Opinions

- Advertisement -

Recent Posts

Politics

Sports

World News

इरई नदी पुनरुज्जीवन अभियान लोकचळवळ व्हावी– पालकमंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद

चंद्रपूर, दि. १२ एप्रिल :  इरई नदी ही चंद्रपूर शहराला 9 किलोमीटर समांतर वाहते. चंद्रपूर शहर ते वर्धा नदी संगमपर्यंतच्या 17 किमी नदीपात्रातील वाढलेली झाडे झुडपे आणि गाळ काढून नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करणे तसेच

१०० दिवस कृती आराखड्याचा पालकमंत्र्यांकडून आढावा – महासंवाद

चंद्रपूर, दि. १२ एप्रिल : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाने सर्व शासकीय विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात उत्तम सेवा

“संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील गरजू शेतकऱ्यांशी…

आठही जिल्हयातील गरजू शेतकरी बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन. छत्रपती संभाजीनगर, दि.१२ एप्रिल, (विमाका) :- मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील गरजू नागरिक आपल्या शेतातील जाण्या-येण्याच्या रस्त्याबाबत अडचणी घेऊन

साप्ताहिक चित्रलेखाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र…

वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.१२ : चित्रलेखाचे  सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण आहे. चित्रलेखा हे केवळ एक साप्ताहिक नसून, साहित्य, समाजजीवन आणि

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे-केंद्रीय गृह मंत्री अमित शाह – महासंवाद

रायगड (जिमाका) दि.१२ :- छत्रपती शिवजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांची राजधानी असलेले रायगड  हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ

उमरेड एमआयडीसी मधील अपघातात मयत व्यक्तींच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची मदत- पालकमंत्री चंद्रशेखर…

मृत्यू झालेल्या व जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांची घटनास्थळी भेट देऊन पाहणी  नागपूर,दि. १२ : उमरेड एमआयडीसीमधील

धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डॉ. बाबासाहेब – महासंवाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वेळेस धुळे शहरास भेट दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार ललित चव्हाण यांनी या आठवणींना दिलेला हा उजाळा… भारतरत्न डॉ. बाबासाहेब

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते पूजन, मंत्री…

गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात लाखो भाविकांची जोतिबा डोंगरावर उपस्थिती कोल्हापूर, दि.१२ : राज्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत यासाठी राज्याच्या

डॉ. आंबेडकर कृषिक्रांतीचे जनक – महासंवाद

परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांचे, अस्पृश्यांचे प्रश्नच सोडविले असे नाही, तर त्यांनी या देशाच्या विविध प्रश्नांचा मूलगामी विचार केला. त्यांची मूलभूत मांडणी केली. दिशादर्शन केले. त्यांची

जागा निश्चिती होताच आयटी पार्कचा शासन निर्णय काढणार – उद्योग मंत्री उदय सामंत यांची ग्वाही…

गुंतवणूक परिषदेत १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सहकारी बँकांमधूनही होणार कर्जपुरवठा; येत्या पंधरा दिवसांत शासन निर्णय काढण्याची उद्योग
[newsletter-pack newsletter=”31″ style=”” si_style=”” title=”” show_title=”0″ icon=”” css=”” css-class=”” custom-id=””]

Reviews